माझ्या कविता - By Sanjay Ronghe
वारा घेऊन वादळ आले थेंब पाण्याचे गारा झाले ।
हलले डूलले थोडे बिथरले झाडच ते कसे कोसळले ।
भिंती हलल्या छतही गेले उघडे आकाश अश्रू हरपले ।
जिकडे तिकडे पाणी झाले । दुःखात सारे ओले ओले । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment