माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नको आता विचार माणूस किती लाचार । माणुसकी तर सरली उरला फक्त दुराचार । लालसा त्यास कशाची उचलेना कशाचा भार । तुज हवा किती रे पैसा करतो त्यासाठी तू वार । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment