माझ्या कविता - By Sanjay Ronghe
सुखाचे दिवस किती दुःख कुणाच्या हाती । दिवसा मागून दिवस हे सुख दुःख घेऊन येती ।
क्षण तर चारच प्रेमाचे आहे तीच खरी प्रीती । आयुष्यभर जपू या प्रेमाची हीच नाती ।
जीवनाची वाट ही फक्त हात हवा हाती । जगायचे तर आहेच हवी कशास भीती । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment