माझ्या कविता - By Sanjay Ronghe
सत्य नव्हे तो आभास नको त्याचा चाले ध्यास । मनात फुलते भावना होतो संथ मग श्वास । मन मात्र देते ग्वाही म्हणे ठेव थोडा विश्वास । तोही क्षण येईल नक्की सुटतील सारेच भास । अविरत तू चालत रहा होतील सफल सारे प्रयास । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment