माझ्या कविता - By Sanjay Ronghe
डोक्यात विचारांचे जाळे छळतात किती मनाला । सारे असते सोसायचे सांगायचे कसे कुणाला ।
वाटे कधी काय करावे दुःख आतले कसे सारावे । सोडून साऱ्या दुःखाच्या वाटा वाटेत सुख तेच धरावे । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment