माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कशाला हवेत आभास । होईल मग त्रास । हवे ते घडते कुठे होतो सगळा विनाश । शांततेने जगायचे खायचे दोन घास । जायचे सगळे सोडून संपेल जेव्हा श्वास । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment