माझ्या कविता - By Sanjay Ronghe
प्रेमाचे किती अर्थ ज्यात असते ओढ । नको ते विचार येतात तुटते जेव्हा जोड । जीव होतो अस्थिर ही मनाची खोड । भाव भावनांचा खेळ हे धर आणि ते सोड । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment