माझ्या कविता - By Sanjay Ronghe
भूत मनातली भीती घाबरतात सारे किती । अमवसेला येतात म्हणे का असते तीच तिथी ।
भूत म्हणजे निव्वळ भ्रम नकोच ते शोधण्याचे श्रम । विचारांनी च लागतो रोग जातो त्यातमाणसाचा दम । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment