माझ्या कविता - By Sanjay Ronghe
जीवनाचे हेच सत्य एकटे यायचे एकटेच जायचे ।
आयुष्यभर खपून सारे हवे नको ते जमवायचे ।
अनंत यात्रेला निघाल्यावर इथेच सोडून सारे जायचे ।
लोभ मोह माया मत्सर सगळेच सोबत बाळगायचे ।
आपलेही कधी जातात दूर सांगा सोबत काय घ्यायचे । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment