माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नशिबाने घेतले वळण गरीब झाला श्रीमंत । पैशाला नाही किंमत कोणी झाला संत । युद्धाचे वादळ इथे माणसाचा आला अंत । रक्ताचा वाहतो पाट नाही कुणाला खंत । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment