माझ्या कविता - By Sanjay Ronghe
एकट्याने कुठे जायचे कामानिमित्त निघायचे । काम सम्पताच मग टाईमपास भटकायचे । ठरले नसते काहीच रस्ता नेईल तिकडे जायचे । पाय थकले की थांबायचे करून थोडा पोटोबा परत मग निघायचे । भटकण्यात जातो वेळ अनुभव गाठी बांधायचे । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment