माझ्या कविता - By Sanjay Ronghe
रात्र असते स्वप्नांची कधी गोड कधी भयाण । आठवणींनीच कसे ते मनही होते विराण ।
हवीहवीशी वाटतात सारीच गोड स्वप्ने । आठवणही नको वाटते कशाला ते जपणे ।
रात्र अशी असावी झोप यावी शांत । ताण निघावा सारा वाटावं थोडं निवांत । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment