माझ्या कविता - By Sanjay Ronghe
दणका दिल्याशिवाय सांगा एकतं कोण । रोज रोज आपणच बोला त्यांच्याकडे नसतो क्षण । एक घाव दोन तुकडे असंच मग तुटतं मन । आकांत तांडव होईल आता गाजेल मग सम्पूर्ण रण । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment