माझ्या कविता - By Sanjay Ronghe
चला काढू या विशेष शस्त्र । अंतिम क्षणाला तेच तर अस्त्र ।
नसतो इलाज शेवटचा पर्याय । यश अपयश कशाचे काय ।
होताच संघर्ष काय परिणाम । डोळ्यात अश्रू नाही विश्राम । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment