माझ्या कविता - By Sanjay Ronghe
शास्त्रांचे किती प्रकार देते शक्ती होतो प्रहार ।
शस्त्रा विना विजय नाही पराजयाच्या दिशा दाही ।
तोंडाने पण होते काम बाण शब्दांचे काढते घाम ।
विध्वंसाला देई शस्त्र साथ घडतो तिथे मग रक्तपात ।
लढाईचे परिणाम काय अनाथांची लागते हाय । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment