माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नियती ठरवते सारे मनाचे कुठे चालते । कितीही ठरवा तुम्ही व्हायचे तेच होते ।
म्हणतो मी मी कोणी काय त्याचे उरते । सोडून जातो सारे मित्व जेव्हा सरते ।
खेळ नियतीचा सारा वेळ अचानक येते । असेल नसेल सारे प्रवाहात घेऊन जाते । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment