माझ्या कविता - By Sanjay Ronghe
स्वराज्यासाठी कितीकांनी दिले प्राणाचे बलिदान । देऊनिया प्राण आपुले झालेत किती महान । मराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राची शान । जय जय शिवराया तुम्हास आमचा प्रणाम । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment