माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नकोच हा दुरावा असेल तू दूर जरी । नेहमीच वाटे मनाला नकळत येतील सरी । क्षणोक्षणी होतात भास कथा ती असेल खरी । रंभा किव्वा उर्वशी इंद्राघरची ती तूच परी । Sanjay R
Post a Comment
No comments:
Post a Comment