माझ्या कविता - By Sanjay Ronghe
पैज लागली जगण्याची जिंकतो कोणी हरतो । लढता लढता एक दिवस प्रत्येक स्पर्धक हरतो । असते लढाई सुरूच कसा कोण कुठे सरतो । मधेच पलटते बाजी जुना जाऊन नवा येतो । जवाबदारी माथ्यावरती कास जीवनाची धरतो । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment