माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कशास म्हणू मी खेळ सांगून येते कुठे वेळ । नियतीस जे मान्य घडतो तसाच मेळ ।
चालेना कुणाचे काही होतो मनाचा छळ । घडते तेच सार असते ते अटळ । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment