माझ्या कविता - By Sanjay Ronghe
मित्र जरी गेले दूर पण आठवणी कुठे जातात । क्षणन क्षण आठवतो जेव्हा उठते वादळ अंतरात । सुख दुःख दोन्ही जिथे चित्र बदलते एकच क्षणात । भावना मात्र अजूनही त्याच साठलेल्या आहेत मनात । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment