माझ्या कविता - By Sanjay Ronghe
बंध तुझ्या माझ्यात मैत्रीतून जुळले नाते । नकोच दुरावा आता साद अंतरातून येते । आठवण होते जेव्हा समोर मग तूच येते । तुझ्याविना सारे शून्य क्षणा क्षणाची याद येते । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment