माझ्या कविता - By Sanjay Ronghe
अर्जुन झाला दुःखी युद्धभूमीवर होता नाद । कृष्ण सारथी पार्थाचा ऐकेना कुणाची साद । अर्जुनास सांगुन गीता कर्तव्याची दिली याद । झाले मग महायुद्ध शंभर कौरव झाले बाद । झाला अन्यायाचा पराजय सत्याची विजयी दाद । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment