वाद करुनि भले कुणाचे
वादापोटी येतो प्रकोप ।
नाट्यमधले धागे तुटती
मधुरतेचा तर होतो लोप ।
बोल कुणाचे असता गोड
विश्वासाची तयास जोड ।
कोण कुणाच्या होईल दूर
बंधनाची त्या नसेल तोड ।
संवादातून सारेच जुळते ।
प्रेमा मध्येच सारे मिळते ।
दुराव्याचा नाहीच उपाय
दुःखात मग मनही जळते ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment