माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कुणाला कुणाचा आधार होतो कमी थोडा भार । असते जेव्हा जिंकायचे नकोच वाटते मग हार । पेच सारेच या आयुष्यात मनही सदा करी विचार । सर्वस्व लावूनी पणाला स्वप्न होते मग साकार । खुलतो मार्ग आनंदाचा हाची जीवनाचा सार । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment