माझ्या कविता - By Sanjay Ronghe
पाप आणि पुंण्याचा हिशोबच वेगळा । लोभापायी होतोना गोंधळ सगळा ।
वचारांचीच शक्ती गेली कशी लयाला । कर्म करतो वाटेल तसे भीती उरली कुणाला ।
जगणे मरणे एकच आता आसवं नको डोळ्याला । रक्ताचे अश्रू वाहती भितो कोण मरणाला । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment