माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कारावे काय आता भावना गेल्यात मरून । नाही उरले मनात ठेऊ कसे मी धरून । जीवन झाले कठीण करावे किती करून । मार्गच दिसेना आता देतो सारेच सारून । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment