माझ्या कविता - By Sanjay Ronghe
माणसांच्या या गर्दीत विचारांचा सागर ।
आवाजाचा कल्लोळ वेदनांचा जागर ।
माझा मीच हरवलो फिरतो आता नागर ।
शून्यही उरले नाही न उरला कुणाचा आदर ।
शोधू कुठे आता फिरते नुसतीच नजर ।
चालताहेत नुसते श्वास घायाळ झाले जिगर । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment