माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कसा खेळ हा लपाछपीचा होते चुकामुक दोष कुणाचा । विलंब होतो थोड्या क्षणाचा छळ होतो निर्दोश मनाचा । हवा घडीभर वेळ सुखाचा । नको लवलेश त्यात दुःखाचा । जीवनात ऊन पाऊस कधी वारा आसरा मज आहे सावलीचा । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment