माझ्या कविता - By Sanjay Ronghe
वाटा जरी ओळखीच्या येते कधीही वादळ वाऱ्यासोबत होते मग माणसांची पळापळ । उडवून नेतो सारेच माजते नुसती खळबळ । होतो वारा शांत आणि उरते फक्त हळहळ । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment