माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नसेल पिण्यास पाणी होईल पृथ्वीचा अंत ।
पाण्यासाठी युद्ध नसेल कुणास खंत ।
एकमेका मारतील वाचविल कोण संत ।
विनाश सृष्टीचा होता अंताचा होईल अंत । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment