माझ्या कविता - By Sanjay Ronghe
काय कशाची शान नाही कुणाचा मान । अर्जित केले ज्ञान परी विसरलो भान । घेऊन सर्वस्वाची आन होण्यास खूप महान । म्हणावे कुणी छान घातले पालथे रान । घेऊनि काही दान घेतले आपलेच प्राण । झालो दहशतवादी हाती हिंसेचे निशाण । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment