माझ्या कविता - By Sanjay Ronghe
शब्द च तर भाव सांगून जातात । बाकी काय असतं आपल्या हातात ।
शब्दांची होते कविता भावार्थ तिचा किती । हृदयात जेव्हा ठसते भावना होते रीती ।
चार ओळींची चारोळी नजरेतून जाते गळी । मन होते आनंदी फुलवत गालावर खळी । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment