Friday, May 17, 2019

" भावार्थ "

शब्द च तर भाव
सांगून जातात ।
बाकी काय असतं
आपल्या हातात ।

शब्दांची होते कविता
भावार्थ तिचा किती ।
हृदयात जेव्हा ठसते
भावना होते रीती ।

चार ओळींची चारोळी
नजरेतून जाते गळी ।
मन होते आनंदी
फुलवत गालावर खळी ।
Sanjay R.

No comments: