माझ्या कविता - By Sanjay Ronghe
झाली निवडणूक निकाल आता । पडलो जर तर काय खाता ।
कोळसा झाला चारा झाला । माल सगळाच खिशात आला ।
रस्ते विकास पाहिजे कुणाला । पाणी हवं आता जगवा माणसाला ।
जमत नसेल तर उचला झोला । मोदी राहुलला दाखवा टोला । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment