तुम हो जहाँ
वहा दिवार ना हो ।
हम भी हो वहा
पर दिदार ना हो ।
दिलमे आस वही
पर इजहार ना हो ।
इंतजार दो लब्जोका
पर खो न जाये कही ।
कह दो तुम आज
होगा दिल सही ।
Sanjay R.
Monday, May 20, 2019
" ना हो दिवार "
Sunday, May 19, 2019
" है यह सपना "
तुम दूर ना जाना
हमे भूल ना जाना ।
याद दिलमे रखना
नाही है यह सपना ।
कहते आखे हमे कुछ
थोडा गालोमे हसना ।
खडे हम वही है जहाँ
तुमसे है मिलना ।
और दिलमे तमन्ना है
तुम खिलखिलाते रहना ।
Sanjay R.
Saturday, May 18, 2019
" रे बळीराजा.... "
रे बळीराजा.....
सहनशक्ती तुझी सांग
किती आहे रे अपार ।
किती आहे रे अपार ।
कळणार नाही कधीच तुला
त्या चाकूची रे धार ।
त्या चाकूची रे धार ।
नाही ठाव अजब रे
आहे हे सरकार ।
आहे हे सरकार ।
पोटावर तुझ्या होता
किती किती रे वार ।
किती किती रे वार ।
सांग तूच आता तुला
आहे कुणाचा आधार ।
आहे कुणाचा आधार ।
किती रे झेलशील तू
हे असलेच प्रहार ।
हे असलेच प्रहार ।
काळ्या मातीत राबतो
नाही तुज दिस वार।
नाही तुज दिस वार।
घरात जगतात किती
सांग किती तुझा भार ।
सांग किती तुझा भार ।
पै पै लागतो मातीत
घेतो पाऊसच इसार।
घेतो पाऊसच इसार।
सावकारापुढे कसा
होतोस तू लाचार ।
होतोस तू लाचार ।
तिसरा मधेच कुणी येतो
करतो तुझा व्यापार ।
करतो तुझा व्यापार ।
खिसा घेतो हिसकावून
आणि सरतात विचार ।
आणि सरतात विचार ।
सांग ठणकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।
तूच जगवतो सारा भार ।
नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।
एकटाच सारे वार ।
फेक फंदा फाशीचा
दे घराला तू आधार ।
दे घराला तू आधार ।
टाक उलटून आता
सरकारचा हा दरबार ।
सरकारचा हा दरबार ।
जळून तू रे जळणार किती
राखे विना काय उरणार ।
राखे विना काय उरणार ।
टाक जाळून तू आता
पडू दे त्यांचेच निखार ।
Sanjay R.
पडू दे त्यांचेच निखार ।
Sanjay R.
Friday, May 17, 2019
" भावार्थ "
शब्द च तर भाव
सांगून जातात ।
बाकी काय असतं
आपल्या हातात ।
शब्दांची होते कविता
भावार्थ तिचा किती ।
हृदयात जेव्हा ठसते
भावना होते रीती ।
चार ओळींची चारोळी
नजरेतून जाते गळी ।
मन होते आनंदी
फुलवत गालावर खळी ।
Sanjay R.
" तू रणरागिणी "
तू स्वप्नपरी
सुन्दरी खरी ।
रूप गुण
तू मनोहारी ।
भासते मज
सुशांत विचारी ।
भूषण तूझेच
इंद्र दरबारी ।
लौकिक तुझा
दिशा चारी ।
रण रागिणी तू
आहे परोपकारी ।
संजय R.
Subscribe to:
Posts (Atom)