माझ्या कविता - By Sanjay Ronghe
आठवण येताच का लागते हो उचकी सांगेल का कोणी ।
म्हणून वाटते मला नकोच मनात आता जुन्या त्या आठवणी ।
खबरदारीचा उपाय येकच असा त्यावर पिऊन घेतो पाणी ।
तेव्हा पासून सांगतो आठवण माझी करत नाही कोणी । Sanjay R.
😊😊😊😊😊
Post a Comment
No comments:
Post a Comment