माझ्या कविता - By Sanjay Ronghe
शब्दांना हवी वाचा नकोच ते मुके । होते विरळ सारे नात्यातले धुके ।
शब्द करी अनर्थ कधी कोणी चुके । शब्दांना हवी गोडी नाते तिथेच टिके ।
शब्दांची किमया सारी मग पाषाण ही झुके । जोडतो बंध मनाचा दुःखही वाटे फिके । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment