माझ्या कविता - By Sanjay Ronghe
सारंच काही अडते जेव्हा मन कुणावर जडते । सांगून कुठे काय होते नकळतच सारे घडते ।
विसर पडतो सारा मिळता प्रेमाची साथ । सुचेना काही कशाचे सदा मन असते गात ।
प्रीतीची तऱ्हाच वेगळी ऐकेना मन मनाचे । विचार असे फक्त एकच करू काय या मनाचे । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment