माझ्या कविता - By Sanjay Ronghe
चाले मनात काय काय त्यातले किती सुविचार ।
अखंड चालली परिक्रमा मन करी तयाचा प्रचार ।
नको नको त्या आठवणी आणि बुद्धी होते लाचार ।
कधी मी मी चाच भाव अंगात शक्तीचा संचार ।
पदरात येई कधी मग आपलाच धिक्कार ।
नको वाटे मज आता काही कशाचे विचार ।
जीवनाच्या वाटा किती होतील अशाच पार । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment