माझ्या कविता - By Sanjay Ronghe
काय मनात माझ्याहवे वाटे आभाळ ।नकोच कधी रात्रफक्त व्हावी सकाळ ।उजेडाशी ही कशीजुळली इथे नाळ ।रात्र नाही वाईटघेऊ कसा मी आळ ।चन्द्र आणि चांदण्याकरती शांत जाळ ।रजनीचे गळ्यातप्रकाश टाके माळ ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment