काय राहिले काय संपले
कशाचेच नव्हते काही होणार ।
वाट या मनातली जाते दूर
झेलतो मीच का असंख्य प्रहार ।
सुख दुःखाचे क्षण येती जाती
छोट्याश्या मनात किती विचार ।
माणसांच्या गर्दीत हरवलो
का मी एकटाच झेलतो प्रहार ।
पडते उठते ते छोटेसे बालक
गेले दाखवून जीवनाचा आधार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment