माझ्या कविता - By Sanjay Ronghe
नको करुस विचार भावनांचा होतो छळ ।
त्राण जातो सारा उरतेच कुठे बळ ।
घडून जाते काही असते काही अटळ ।
विचार करता काही होते ना हळहळ । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment