माझ्या कविता - By Sanjay Ronghe
दूर झालेत सारे वळणावर कुठल्या मी आलो ।
देणे घेणे आपलेच आता स्वयंसिद्ध कसा मी झालो ।
नव्हता वेळ कशाला भेटलो असतो शेवटी मरणाला ।
ठेविले कोरोना तू घरात कळले महत्व घराचे या जीवनाला ।
नाते गोते सारे कळले स्थैर्य लाभले विचाराला । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment