माझ्या कविता - By Sanjay Ronghe
झाले सारेच शांत मन तरीही अशांत ।
शोधू कुठे तुला मी क्षितिजास नाही अंत ।
लोपला सूर्य त्या कडेला झाला प्रकाश निवांत ।
काळोख दाटून आला नाही कुणास खंत ।
आकाश भरून आले चांदण्या तिथे अनंत ।
हळूच मग चंद्र आला होऊन एक संत । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment