माझ्या कविता - By Sanjay Ronghe
गाव माह्या वर्धा हाये वयखीचा अर्धा । इचरतेत एकमेकाले काय रे मरदा । उलीसाच हाये खात का जरदा । इचार गांधीजींचे दोस्तीत न्हाई स्पर्धा । पितेत सारेच लावून परदा । बंदी हाये ना पर घेतीन चारदा । बेस्टच हाये गाव माह्य वर्धा । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment