याद तुम्हारी जब आती
इतना मुझे क्यू सताती ।
दिलमे कैसे लगी है आग
कितनी है भागम भाग ।
निंदभी उड गई कही दूर
मिलने को दिल है आतुर ।
पल भर जब, मिटती पलंके
ख्वाबमे भी तस्वीर झलके ।
पास आवो, हो तुम कहां
तुमही तो हो, मेरा जहाँ ।
Sanjay R.
याद तुम्हारी जब आती
इतना मुझे क्यू सताती ।
दिलमे कैसे लगी है आग
कितनी है भागम भाग ।
निंदभी उड गई कही दूर
मिलने को दिल है आतुर ।
पल भर जब, मिटती पलंके
ख्वाबमे भी तस्वीर झलके ।
पास आवो, हो तुम कहां
तुमही तो हो, मेरा जहाँ ।
Sanjay R.
उमलले फुल झाडावर
बघते किलकिले करून डोळे ।
लावले वेड मजला
मन माझे झाले खुळे ।
क्षणिक हसले थोडे रुसले
दरवळला सुगंध दूर ।
भिनला गंध श्वासात
मन बेधुंद झाले अधीर ।
रंग फुलाचा गुलाबी
मनमोहक सांगू किती ।
पडलो प्रेमात तयाच्या
वाटे अजूनही ओंजळ रीती ।
पसरले हात दोन्ही
वेचण्या मधूकणं फुलातले ।
भृंगा देऊन कौल गेला
कळले त्यासी अंतरातले ।
Sanjay R.
गाव माह्या वर्धा
हाये वयखीचा अर्धा ।
इचरतेत एकमेकाले
काय रे मरदा ।
उलीसाच हाये
खात का जरदा ।
इचार गांधीजींचे
दोस्तीत न्हाई स्पर्धा ।
पितेत सारेच
लावून परदा ।
बंदी हाये ना
पर घेतीन चारदा ।
बेस्टच हाये
गाव माह्य वर्धा ।
Sanjay R.
सांगू कसे मी गं तुला
अंतरीच्या माझ्या फुला ।
हलकेच तुझ्या उडतात बटा
जिवाच्या माझ्या होतात छटा ।
ओठ मज का तुझे पुकारती
पेटतात बघ हृदयात वाती ।
नेत्रात सांगू भाव कुठले
मनात माझ्या वादळ उठले ।
सळसळ यावा वादळ वारा
सोबत प्रेमाच्या चिंब धारा ।
वाटे तू अशीच सदा हसावी
आठवण मज तुझीच व्हावी ।
राधा राधा चाले मनात धावा
कृष्ण फुंकतो आपुला पावा ।
श्वासांची बघ गती वाढली
उचकी मज का तूच धाडली ।
ये ना सखे तू जवळ माझ्या
घेतो विसावा अंतरात तुझ्या ।
Sanjay R.