आला आला
पाउस आला ।
क्षणात कीती
भिजउन गेला ।
सुर्यही पावसात
चिंब न्हाला ।
झाडांना मग
हुरुप आला ।
हिरवा शालु
ओला झाला ।
गुलाब मोगरा
सुगंध फुलला ।
चीउ काउचा
आवाज खुलला ।
श्रावण चहुओर
मस्तीत उधळला ।
Sanjay R.
आला आला
पाउस आला ।
क्षणात कीती
भिजउन गेला ।
सुर्यही पावसात
चिंब न्हाला ।
झाडांना मग
हुरुप आला ।
हिरवा शालु
ओला झाला ।
गुलाब मोगरा
सुगंध फुलला ।
चीउ काउचा
आवाज खुलला ।
श्रावण चहुओर
मस्तीत उधळला ।
Sanjay R.
" विरह "
सोबत तुझ्या असतांना
येते भरती आनंदाची ।
घेतो भरारी दुर गगनी
उघडुन दारं ह्रुदयाची ।
नसतेस ना तु जेव्हा
होते घालमेल मनाची ।
वेळ कसा तो जातच नाही
मोजमाप करतो क्षणांची ।
डोळ्यांपुढे तुच असतेस
नसतेच तमा कशाची ।
Sanjay R.
मित्राला बघा माझ्या
मैत्री चा कसा ध्यास ।
ह्रुदयात जागा त्याची
आहे तो माझा खास ।
क्षणो क्षणी सुख दुखात
दोस्ती चा आभास ।
मित्रां संवे आनंदी कीती
जिवनाचा हा प्रवास ।
मित्रा शिवाय जिवन
जसा विना हवेचा श्वास ।
Sanjay R.
नाहीत ते
प्रहार ।
असती जन जिवना
स्विकार ।
आहे स्वर्ग सुखाचे
ते द्वार ।
घेइ उचलुन सगळाच
भार ।
होते नौका
समुद्र पार ।
तोची जिवनाचा
आधार ।
Sanjay R.
काय रे पावसा
सांग काय झाले तुला ।
धो धो कोसळतो
का असा सुटला खुला ।
श्रावण आला बघ
बांधला आनंदाचा झुला ।
दरवळला सुगंध
गुलाब मोगर्याच्या फुला ।
नको भिजउ आसवात
थांबव जिवघेणी ही कला ।
Sanjay R.