माझ्या कविता - By Sanjay Ronghe
आला आला पाउस आला ।
क्षणात कीती भिजउन गेला ।
सुर्यही पावसात चिंब न्हाला ।
झाडांना मग हुरुप आला ।
हिरवा शालु ओला झाला ।
गुलाब मोगरा सुगंध फुलला ।
चीउ काउचा आवाज खुलला ।
श्रावण चहुओर मस्तीत उधळला । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment