Wednesday, August 17, 2016

" विचारांच काहुर "

विचारांचं काहुर
मनात जेव्हा उठतं ।
बंद होतात दारं
तनही अशांत होतं ।
विचारांच चक्र
जोरात मग धावतं ।
मिटताच डोळे घट्ट
क्षणात सारं विसावतं ।
घेता शांत चित्तानं
हळुच छान सुखावतं ।
कपरान कोपरा मनाचा
प्रफुल्लीत झाल्याचं जाणवतं ।
ध्यानाची महीमाच अशी
जिवनात आनंद डोकावतो ।
Sanjay R.

No comments: