माझ्या कविता - By Sanjay Ronghe
" विरह "
सोबत तुझ्या असतांना येते भरती आनंदाची ।
घेतो भरारी दुर गगनी उघडुन दारं ह्रुदयाची ।
नसतेस ना तु जेव्हा होते घालमेल मनाची ।
वेळ कसा तो जातच नाही मोजमाप करतो क्षणांची ।
डोळ्यांपुढे तुच असतेस नसतेच तमा कशाची । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment